मुख्य बातम्या
आणखी महत्त्वाचे
पश्चिम महाराष्ट्र
सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्काराने शेखर गायकवाड यांचा सन्मान
पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी आणि सध्याचे ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचा सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने नुकताच हृद्य सन्मान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत, आचार्य लोकेश मुनी इ.…
मराठवाडा
ऊस वजन काट्यातील हेराफेरीला लगाम!
४ साखर कारखान्यांची प्रशासनाकडून अचानक तपासणी बीड : साखर कारखान्यांवर उसाच्या वजनात तफावत आढळत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची वैधमापन शास्त्रविभागातर्फे (Weights & Measures Department) कसून तपासणी सुरू करण्यात आली असून,…
विदर्भ
शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!
भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या,…
मार्केट
हॉट न्यूज

अवघ्या २७ गुंठ्यांत ८१ टन ऊस, पावणे तीन लाख कमावले!








Articles/News (English Section)










कारखान्यांची घडी कशी विस्कटली?

















































